भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्ष झाले त्यांच्या निमित्ताने क्रीडा भरतीच्या वतीने अनेक उपक्रमांचे अयोकां केले जात आहे. या उपक्रमाअंतर्गत ७५ कोटी सूर्यनमस्कार यज्ञ या हा कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत नाशिक क्रीडा भारतीतर्फे रविवार दि ०६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई येथे सामूहिक सूर्यनमस्काराचे एक आवर्तन पूर्ण केले. या कार्यक्रमास क्रीडा भारतीचे मंत्री संजय पाटील, क्रीडा भारतीचे अध्यक्ष विनोद शिरभाते, उपाध्यक्ष सौ. स्नेहल देव, सुनील दवंगे, स्वप्नील कर्पे, राहुल पंडित,जयश्री भुसारे, पवन खोडे, संदिप देव तसेच सर्व प्रशिक्षक आणि राष्ट्रीय राज्यस्तरीय वेगवेगळ्या खेळात प्रावीण्य मिळविलेले नाशिकचे खेळाडू , इगतपुरी क्रीडा केंद्राचे सर्व खेळाडू आणि पालक वृंद उपस्थित होते. या उपक्रमासाठी क्रीडा भरतीचे ११० सभासद आणि ४५ ट्रेकर्स यांचा समावेश होता. या सर्वानी मिळून २०१५ सूर्यनमस्कार पूर्ण केले.
यंग इंडियन्स–नाशिकतर्फे एआयच्या जबाबदार वापरावर विशेष व्याख्यान”
Nashik : यंग इंडियन्स (Yi) नाशिक चॅप्टरतर्फे, द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) (IEI)यांच्या...



