सुर निरागस झाले पहा संपादकिय
संपादकीय
सच्चा पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मूकनायक, बहिस्कृत भारत, समता, जनता आणि समृद्ध भारत या नियतकालीकांची स्थापना करून तेजस्वी पत्रकारिता केली आणि त्यांच्या या युगपरिवर्तवादी पत्रकारितेने दलितांच्या, विमुक्त, भटके व बहुजनांच्या पत्रकारितेला प्रेरणा दिली आणि अशाप्रकारे ते युग परिवर्तनवादी पत्रकारितेचे...
देशात पुर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणाची गरज
वाढते शहरीकरण,मोठया प्रमाणात जंगलतोड,दळणवळणाच्या अति प्रगती मुळे रस्त्यांची जाळे दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे आता जमिनीत पावसाचे पाणी जिरण्यासाठी कमी वाव मिळते त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरुन वाहत नदीला मिळते अल्पकाळात धरण व नदयांनापुर येत असल्याने देशातच काय...
दोषींवर कडक कारवाई करा
रत्नागिरी जिल्हयातील तिवरे धरण फुटल्यामुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. नुकत्याच दुरुस्ती केलेल्या हया धरणाला 34 दिवसांत फुटल्यामुळे निष्क्रष्ट काम केल्याचे बोलले जात आहे. राजकारण बाजुला ठेवून सर्वपक्षीयांनी दोषी व्यक्तीची सखोल चौकशी करुन पिडीतांना न्याय...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न



