संपादकीय

सच्चा पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

सच्चा पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर

मूकनायक, बहिस्कृत भारत, समता, जनता आणि समृद्ध भारत या नियतकालीकांची स्थापना करून तेजस्वी पत्रकारिता केली आणि त्यांच्या या युगपरिवर्तवादी पत्रकारितेने दलितांच्या, विमुक्त, भटके व बहुजनांच्या पत्रकारितेला प्रेरणा दिली आणि अशाप्रकारे ते युग परिवर्तनवादी पत्रकारितेचे...

read more

देशात पुर नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणाची गरज

वाढते शहरीकरण,मोठया प्रमाणात जंगलतोड,दळणवळणाच्या अति प्रगती मुळे रस्त्यांची जाळे दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे आता जमिनीत पावसाचे पाणी जिरण्यासाठी कमी वाव मिळते त्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावरुन वाहत नदीला मिळते अल्पकाळात धरण व नदयांनापुर येत असल्याने देशातच काय...

read more

दोषींवर कडक कारवाई करा

रत्नागिरी जिल्हयातील तिवरे धरण फुटल्यामुळे अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. नुकत्याच दुरुस्ती केलेल्या हया धरणाला 34 दिवसांत फुटल्यामुळे निष्क्रष्ट काम केल्याचे बोलले जात आहे. राजकारण बाजुला ठेवून सर्वपक्षीयांनी दोषी व्यक्तीची सखोल चौकशी करुन पिडीतांना न्याय...

read more
Breaking News