अर्थात : ज्याच्या घरात नेहमी अर्थागम म्हणजे पैशाचे आगम होते. ज्याचे शरीर आरोग्यदायी आहे . ज्याची पत्नी आवडतीची आहे. ज्याची संतान आज्ञाधारी आहे.जीवनात जे विदया,शिक्षण ज्ञान मिळविले त्याचा उपयोग पैसे कमविण्यासाठी करतो. हे राजन ! अशा सहा गुणसंपन्न व्यक्ती हया जगातील सर्वात सुखी व्यक्ती होय.



