नाशिक : प्रदूषण ही एक वैश्विक समस्या आहे. जागतिकस्तरावर प्रदूषणांवर मात करण्यासाठी अनेक उपाय योजना करण्यासाठी सर्व जण सरसावलेले आहे. भारतात दुचाकी व चारचाकी गाडयांच्या प्रचंड वापरामुळे हवेचे प्रदुषण गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अर्थ मंत्रालयाद्वारे हया वर्षी देशात २५,००० किलोमीटरचे रस्ते निर्माण केले जाणार आहे.परंतु प्रदूषण थांबविण्यासाठी शासनाने काही निर्णय घेतले आहे. याबाबत अधिक माहिती देतांना नितीन गडकरी काय म्हणाले पहा खालील फोटो लिंकद्वारे
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...






