नारंगी दांडीवाले पांढ-या रंगाचे सुंदर पारिजातचे फुले आपण सर्वांनी पाहिले असेल. पण आपल्या हे माहिती आहे का ? कधी कधी हयाच झाडांच्या पानांचे चहा पण बनविले जाते. किंवा पारिजातच्या झाडाची फुले, बीया, साल चा वापर आयुर्वेदामध्ये विविध रोगांच्या उपायासाठी केला जातो.
पारिजात झाडाचा फुलांपासून ते पाने, साल आणि बियांचा आदीचा उपयोग केला जातो. हयाची चहा, न केवल चव वाढविते याचबरोबर आरोग्यासाठी देखील महत्वाचे मानले आहे.
1) पारिजातची चहा बनिवण्यासाठी दो पाने आणि एक फुल टाकून त्यासोबत तुळशीची काही पाने टाकून 1 गिलास पाण्यात उकळावी.त्यानंतर थंड करुन मधाबरोबर किंवा साखर बरोबर मिक्स करुन घेतल्यास खोकला लवकर बरा होतो.
2) पारिजातची दोन पाने आणि चार फुलांमध्ये पाच किंवा 6 कप पाण्यात उकळून 5 कप चहा सहज बनविली जाते.त्यात दुध मिक्स नाही करावे.हा काडा पिल्यामुळे ताकद वाढून गळीसपणा कमी होतो.
3) सांधेदुखी – पारिजातकचे 6 किंवा 7 पाने घेऊन ते कुटून घ्यावी.कुटल्यानंतर त्यात थोडे पानी टाकून ते उकळावे. जेव्हा त्याचे प्रमाण अर्धे होईल तेव्हा ते थंड करुन प्रतिदिवस रिकाम्या पोटी नियमित घेतल्यास सांधे दुखी समस्यापासून आराम मिळतो.
4) ताप – कोणत्याही प्रकारचे ताप आले असेल तर पारिजातचे पानांची चहा बनवून रुग्णाला दिले तर लाभ मिळतो. डेग्यू,मलेरिया किंवा चिकनगुनिया सारखे तापाला कंट्रोल करण्यासाठी याचा काढा फायदेशीर आहे.
5) त्वचा रोग – पारिजातकचे पाने कुटून त्याची पेस्ट त्वचेला लावली तर त्वचे संदर्भातील सर्व समस्याचे इलाज केला जातो.
6) बवासीर- पारिजातकचे बीयांचे औषध करुन पोटाद्वारे घेणे किंवा त्याचा लेप पाईलसच्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो.
7) हदयरोग – हदयरोगासाठी लाभकारी आहे. यासाठी 15 ते 20 पारिजातकचे फुलांचा रस काढून नियामित घेतल्यास हदयरोगाला फायदा मिळतो.
8) अंगदुखी – हात-पाय दुखी, अंगदुखीसाठी पारिजातकचे पानाचे रस मध्ये बराबर मात्रात अदरकचा रस मिसळून पिल्यास आराम पडतो.
9) दम – श्वास संबधी किंवा दम लागत असेल तर परिजातकाचे चुर्ण बनवून ते खायच्या पानात टाकून खाल्यास फायदा होतो.
10) प्रतिकारशक्तीवाढीसाठी – एखादयाची प्रतिकारशक्ती नेहमी कुमकवत असेल,नेहमी आजारी पडत असेल, किंवा पोटात नेहमी जंत होत असेल,अशा व्यक्तींना पारिजातकाचाच्या पानांचा चहा बनवून दररोज दिल्यास लाभ होतो.
किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये ‘रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान’ संपन्न
नाशिक: नाशिक शहरातील वाढते अपघात आणि रस्ते सुरक्षेचे महत्त्व जनमानसात रुजवण्यासाठी किम्स मानवता...






