पुणे,नाशिक,दि.२८ नोव्हेंबर :- फादर दिब्रिटो व्हॅटकीन येथे गेले असता तेथे अनेक धर्मगुरु होते. त्यावेळी फादर दिब्रिटो यांनी हातात बायबल सोबतच तुकोबाची गाथा देखील घेतली होती. याठिकाणी इतर धर्मांच्या...
राष्ट्रवादी भवनात महात्मा फुले यांना विन्रम अभिवादन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२९ व्या पुण्यतिथीनिमित्ताने राष्ट्रवादी भवन येथे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारतीय संविधानाला वंदन
मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी संविधानाला वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संविधानापुढे नतमस्तक होत संविधानाप्रती आदर...
२६/११ हल्ल्यातील शहिदांना युवक राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याला आज ११ वर्षं पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गंगापूर रोड वरील शहीद सर्कल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष...
स्मार्ट शेती काळाची गरज:- विश्वास नागरे- पाटील ; कृषीथॉन युवा प्रगतशील कृषी पुरस्काराचे वितरण
गेल्या काही वर्षांत शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांशी सामना करत प्रतिकुल परिस्थितीत शेती करत आहेत. मराठवाड्यासारख्या भागात पाण्याअभावी शेतीचे वाळवंट होत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. तर इतर भागांत...
बाजारातील सेंद्रिय पिकांच्या मागणीचा विचार करून विषमुक्त शेती केल्यास नक्कीच शेतकर्यांना लाभ होईल
अनेक वर्षांच्या अनुभवानंतरही बहुतांश शेतकरी उत्पादन आणि त्यावर होणार खर्च याचा ताळमेळ साधताना दिसत नाहीत. परिणामी, तोट्यातील शेती करायची कशाला अशा मानसिकतेत अनेकजण वावरताना दिसतात. मात्र, जोपर्यंत...
शेतकर्यांना आपल्या मालाचा पुरेपुर मोबदला वसूल हवा असेल तर त्यांनी बाजार समित्यांवर विसंबून न राहता, नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा
शेतकर्यांनी दर्जेदार पिकांचे उत्पन्न वाढविले आहे. त्याचबरोबर त्यांनी विक्रीचे विविध मार्गही शोधण्याचा प्रयत्न गट विक्री-विपणानातून केलेला आहे. शेतकर्यांना आपल्या मालाचा पुरेपुर मोबदला वसूल हवा...
पीक नुकसानीची केंद्रिय पथकाकडून पाहणी,केंद्रिय पथकाची अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत आढावा बैठक
-अवकाळी पावसाने झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केंद्रिय वित्त मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र यांच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथील...
भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताची फाळणी झाली. भारत, पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान असे समग्र भारताचे तीन तुकडे झाले. तो भाग पूर्व पाकिस्तानात गेल्यामुळे बाबासाहेबांचे सदस्यत्व बाद झाले. त्यावेळी डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी...
उत्पन्न वाढीसाठी कीटकनाशके, खतांचा अतिवापर शेतीला घातक :-जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मान्यवरांच्या उपस्थितीत कृषीथॉन प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील शेतकरी कृषी क्षेत्रात प्रयोगशील म्हणून ख्यात आहेत. उत्पन्न वाढ आणि निर्यातीत नाशिक जिल्ह्याचे देशात नाव आहे. देशाच्या जीडिपीत शेतीचा वाटा कमी धरला जातो. कारण कृषी...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
