|| स्वामी लीला || स्वामींच्या लीलांची ख्याती सर्वदूर पसरत होती.. असंख्य भाविक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येत होते.. ह्यातील पुण्यातील एक कर्वे नावाचे गृहस्थ स्वामींच्या दर्शनासाठी आले.....
स्वामींना बघुन,चीनी जोडपे स्वामींची थट्टा करू लागते..ते आपापसात बोलू लागतात कि, “हा भगवा वेश धारण करणारा.. कोणी सैतान आहे कि राक्षस कि पिशाचमय वृत्ती दिसणारा जादुगर आहे..?
|| स्वामी लीला || आपले स्वामी महाराज असीम अनंत सर्वव्यापक परमचैतन्य आहे.. हे परमचैतन्य सगुण रुपात भक्तांच्या उद्धारासाठी नित्य भ्रमण करत होते.. अक्कलकोट मध्ये येण्यापूर्वी स्वामी महाराज हिमालय...
आपले स्वामी समर्थ महाराज बोलतात…” नाही गं ! त्याला मोठया जागेवर पाठविला आहे… रडु नकोस !! ”
|| स्वामी लीला || स्वामी महाराज आणि स्वामी सुतांच्या अतर्क्य लीला सुरु होत्या.. आता साधारणतः चार वर्ष झाली होती.. असंख्य भाविकांना स्वामी सुतांनी स्वामीं भक्तीचा प्रसाद दिला होता.. अनेक वाट...
आपले स्वामी बोलतात ….“ तु माझा सुत आहेस.. धंदा-रोजगार सोडून बंदर किनाऱ्यावर जावून, मोठा किल्ला उभारून ध्वजा उभी कर..!! ”
|| स्वामी लीला || आपण मागील स्वामी वाणी (१३०) मध्ये बघितले कि, स्वामी महाराजांची आज्ञा घेवून हरिभाऊ, गजानन आणि पंडित मुंबईला आले.. मुंबईला आल्यानंतर हरिभाऊ ह्यांना स्वामींचा ध्यासच लागला.....
आपले स्वामी बोलतात… “ आता आपला सर्व संसार लुट्वून टाक !! ”
|| स्वामी लीला || आपण मागील स्वामी वाणी (१३२) मध्ये बघितले कि, स्वमी महाराज कसे स्वामीसुतांस आत्मलिंग पादुका देवून कृपा करतात.. त्यानंतर पुढे त्याच रात्री स्वामींनी त्यांच्यावर पुर्णानुग्रह केला.....
आपले स्वामी बोलतात …“ शनिवारी येवू जा..!! ” … तेव्हा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला कि, “तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल..!!”
|| स्वामी लीला || एकदा स्वामी महाराजांची स्वारी नलदुर्ग येथील गावात आलेली होती.. तेव्हा तेथे निलेगावचे श्रीमंत भाऊसाहेब जहागीरदार हे दर्शनासाठी आले होते.. तेव्हा त्यांनी चोळप्पाकडून स्वामींनी...
आपले स्वामी बोलतात ….. “ काय म्हणता..!! व्यापार केला.. तोटा आला.. मला नवस केला.. आणि आता दोन हजाराचा नफा झाला !! ”
|| स्वामी लीला || स्वामी वाणी भाग १४ मध्ये आपण बघितले कि , गोविंदरावांस स्वामी कशा पद्धतीने “तुझी भक्ती परिपक्व कर.. तुझी सेवा वाढव !! आम्हाला भक्तीत कच्चेपणा चालत नाही ” अशी स्वामी वाणी बोध देवून.....
आपले स्वामी बोलतात …“ कोण आहे रे तो ? बेडी ठोक !! ” बडोद्याचे मल्हारराव गायकवाड ह्यांना वरील स्वामींचा संदेश समजला नसावा..
|| स्वामी लीला || मागील स्वामी वाणी पर्यंत आपण बघितले कि.. तात्यासाहेब हर्षे ह्यांना आलेले अपयश हेच सांगत होते कि... स्वामी महाराज कोणाच्या पैजेचे बाहुले नाही.. ते तर अनंत कोटी ब्रम्हांडाचे स्वामी...
आपले स्वामी बोलतात ….. “अरे..!! त्याजपाशी भक्ती नाही !! ”
|| स्वामी लीला || स्वामी महाराजांच्या लीलांची ख्याती वाढत होती.. अनेक राजे महाराजे स्वामींना आपल्या राज्यात आणण्याच्या प्रयत्नात होते.. त्यातच बडोद्याचे श्रीमंत मल्हारराव गायकवाड ह्यांनी सुद्धा...
जीवात्म्यास मुक्ति कशाप्रकारे मिळते याबाबत माउली बोलतात की… पैं गा मनुष्यांचिया सहस्त्रशां | माजि विपाइलेयाचि येथ धिंवसा | तैसे या धिंवसेकरां बहुवसां | माजि विरळा जाणे | |10 | | जैसा भरलेया त्रिभुवना | आंतु एकएकु चांगु अर्जुना | निवडूनि कीजे सेना | लक्षवरी | |11 | | कीं तयाही पाठीं | जे वेळीं लोह मांसाते घांटी | ते वेळीं विजयश्रियेच्या पाटीं | एकुचि बैसे | |12 | |
ज्ञानेश्वर महाराज सातव्या अध्यात विज्ञानयोगात छान वर्णन करीत आहे, ते म्हणतात की परमेश्वराची भक्ति या सुष्टीवर प्रत्येक प्राणीमात्रा आपआपल्या परीने करीत असतो परंतु परमेश्वराच्या सान्निध्यात एकरुप...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
