तैसें माझिये भक्तीविण | जळो तें जियालेपण | अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काईं || पैं हिंवराची दाट साउली | सज्जनीं जैसी वाळिली | तैसीं पुण्यें डावलनि गेलीं | अभक्तांतें || निंब निंबोळियां मोडोनि आला |...
आपले स्वामी बोलतात …. “ अरे !! चंदुलाल तर आमच्या लग्नाचा उत्सव साजरा करतो आहे…!! ”
|| स्वामी लीला || नाना जोशी म्हणून नगरचे एक ज्योतिषी होते.. ते अतिशय चिकित्सक बुद्धीचे होते.. त्यांनी स्वामीसुतांच्या अनन्य भक्ती बद्दल ऐकले होते.. स्वामीनी त्यास आपले पुत्र मानले आहे असे पण समजले...
आपले स्वामी बोलतात ….. “ अगं !! भिंतीला खुंट्या कोनाडे काय थोडे असतात का ? अगदी तसेच आपल्या देहाला सर्व अवयव आहेत.. मला सांग कि त्याने कोणत्या अवयवाला शिव्या दिल्या..!!”
|| स्वामी लीला || अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह अवतरले होते.. स्वामींच्या वास्तव्याने अक्कलकोटनगरी पुनीत झाली होती.. अक्कलकोट म्हणजे स्वामी गुरूंचे प्रशिक्षण केंद्रच.. स्वामी महाराज प्रत्यक्ष...
आपले स्वामी बोलतात ….“ काय म्हणता..!! दोन डोक्यांचा माणूस आला..!! ”
|| स्वामी लीला || एक भीमराव म्हणून स्वामींचा अनन्य भक्त होता.. त्याच्या डोक्यास मोठे आवळू होते.. त्या मुळे तो दिसतांना जरा विनोदी विचित्रच दिसे.. भरपूर दिवसांपासून तो स्वामींची अनन्य सेवा करत.....
आपले स्वामी बोलतात …. “ अरे.. ह्या जैनास आणि बोड्कीस काय भितोस ? गंगा आण आणि टाक आमच्या अंगावर !! ”
|| स्वामी लीला ||अक्कलकोट नगरीत स्वामीं महाराज असंख्य लीला करत होते.. स्वामी महाराज प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन करत होते.. अक्कलकोट दरबारात चोळप्पां आणि सुंदरबाई ह्यांचे मुख्यत्वे वर्चस्व होते.....
आपले स्वामी बोलतात…“ अरे..आम्ही सोनवड्यास स्नानास जातो आहे..!! ” आजच्या लीलेत रामकृष्णरावांची पत्नी अन्नपूर्णाबाई क्षयरोगाने अशक्त झालेली होती.. आणि त्यामुळे सहाजिकच रामकृष्णरावांचा आत्मविश्वास कमी झाला होता..
|| स्वामी लीला ||स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज आपली आई आहे.. आपण स्वामींचे बाळ आहोत.. स्वामी आपली सतत काळजी घेत असतात.. आणि ह्याची प्रचीती प्रत्येक स्वामी भक्तास येत असते.. मागील एका स्वामी वाणी...
आपले स्वामी बोलतात….. “ अरे.. ओ हड्डी लेके जाव !! ” स्वामींवर असलेल्या विश्वासाच्या बळाने.. त्याच्या मनात असलेल्या पवित्र – अपवित्र – सोवळे – ओवळे – विटाळ आदी पूर्व धारणांवर विजय मिळवला..
स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत.. स्वामींच्या लीला ह्या अतर्क्य होत्या.. स्वामींनी जे जे चमत्कार केले ते खरोखर बुद्धीच्या पलीकडील होते.. आणि जेव्हा कोणी समस्याग्रस्त अशा अतर्क्य लीलांचे...
आपले स्वामी बोलतात …..“ चमत्कार गारूडी के खेल मै देखे नही क्या? ” स्वामींची हि आगळी वेगळी लीला बघून आता तो पंजाबी गृहस्थ चांगलाच घाबरला..
|| स्वामी लीला ||अक्कलकोट नगरीत स्वामींच्या लीला ऐकून असंख्य लोक येत.. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या समज नुसार स्वामी कोण आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करत.. परंतु स्वामी महाराज येणाऱ्या प्रत्येक...
आपले स्वामी बोलतात …..“ अरे त्याला सांग कि, गोमुत्र घे म्हणजे जाईल तुझी व्याधी…!! ” स्वामींचे हे आगळे वेगळे औषध श्री मोरोपंतानी त्वरित नारायण वकील ह्यांस कळविले..
|| स्वामी लीला ||नारायण परशुराम सोलापूरकर वकील हे स्वामींचे अनन्य भक्त होते.. स्वामींबद्दल त्यांच्या मनात अतूट अभेद्य श्रद्धा होती.. आणि स्वामींचे सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम होते.. स्वामी महाराज...
आपले स्वामी बोलतात …. “अरे, कितने हजार ऑंख फोडे तुमने..?” …त्या नंतर तो आपल्या गावी गेला.. अतिशय कौतुकाने स्वामी च्या लीलांचे तो गुणगान गावू लागला..
|| स्वामी लीला ||अक्कलकोट नगरीत प्रत्यक्ष परब्रम्ह अवतरले होते.. स्वामी महाराज असंख्य लीला करत होते.. स्वामींच्या लीला इतक्या अतर्क्य होत्या कि, कोणीही असु दे.. मग एक भक्त म्हणून बोला वा चिकित्सक.....
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
