स्वामी लीला मोहोळ मध्ये एक शिल्पकार होता.. त्याची स्वामीच्या चरणी नितांत श्रद्धा होती.. त्याचा एक नित्य नेम होता.. तो दररोज स्वामींचे दर्शन घेतल्या शिवाय भोजन करत नसत.. हा त्याचा नेम सतत चार महिने...
आपले स्वामी बोलतात.. “ जगाच्या कल्याणासाठी आम्ही वाटेल तिथे जाऊ…!! ”
स्वामी लीला हैद्राबाद मध्ये श्री कक्कुभाई राजेंद्र जहागीरदार ह्यांची स्वामी चरणी अनन्य भक्ती होती.. त्यांच्या मुलाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम त्यांनी स्वामींच्या दरबारातच करण्याचा ठरविला होता.. आणि...
आपले स्वामी बोलतात.. “ जा…!! ह्या जगात तुम्ही साधु होऊन सर्वांस मान्य व्हाल..!!” अन् श्री देवमामलेदार नाशिक क्षेत्री समाधिस्त झाले..
स्वामी लीलायशवंतराव महादेव भोसेकर हे अत्यंत सात्विक गृहस्थ होते.. ते सरकारी नोकरी करत होते.. एके दिवशी त्यांस स्वप्नात दृष्टांत झाला.. स्वप्नात त्यांस एका संन्यासाने पुजेस शालिग्राम दिला... आणि...
आपले स्वामी बोलतात.. “ जा सर्व बरे होईल..!! ह्या पुढे अशी लबाडी नको करू…!!”
स्वामी लीलाअक्कलकोट मध्ये एकदा माघ गुरुप्रतीपदेच्या दिवशी उत्सव सुरु होता.. त्या वेळेला ब्राम्हण भोजनाचा कार्यक्रम ठरलेला होता... ह्या साठी मल्लू नावाच्या गवळ्याकडुन दुप्पट किंमत देवून दुध विकत...
आपले स्वामी बोलतात.. “ अगं !! टाक विहिरीत उडी .. आणि घे काढून आपला तांब्या !! ”
स्वामी लीला स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !!! आपले स्वामी महाराज गुरुतत्व आहे.. ते सतत क्षणो क्षणी आपल्याला मार्गदर्शन देत आहेत.. आपल्याला कृतीद्वारे घडवत आहे.. असेच एकदा स्वामी महाराजांची...
आपले स्वामी बोलतात.. “ हा विडा खा.. आणि आपले काम कर..!!”
स्वामी लीला आपले स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहे.. हि अनंत कोटी ब्रम्हांडाला चालवीणारी शक्ती अक्कलकोटमध्ये सगुण रुपात प्रगट झाली होती.. असंख्य दु:खी पीडितांचा उद्धार हि शक्ती करत होती..ह्यातच असेच...
आपले स्वामी बोलतात.. “ चोळ्या..!! तुझे रीण फिटले रे..!!”
स्वामी लीला आपले स्वामी महाराज कृपेचा सागर आहे.. प्रत्येक जीवमात्रावर स्वामींची कृपा होत आहे.. स्वामी जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रगट झाले.. तेव्हा चोळप्पा नावाच्या भक्ताने स्वामींची अनन्य सेवा केली.....
आपले स्वामी बोलतात.. “ काय रे मुर्खा..!! माजलास काय ? पूर्वीचे स्मरण विसरलास वाटत.. !!अरे चढेल तो पडेल.. हा व्यर्थचा पोकळ अभिमान सोडून दे !! ”
स्वामी लीलाआपले स्वामी महाराज प्रेमाचा सागर आहेत.. ज्याला ज्याला स्वामींभक्तीची गोडी लागते.. तो स्वामीमय होउन जातो.. असेच अक्कलकोट मध्ये राजेसाहेबांचा गव्हार नावाचा हत्ती पिसाळला होता.. त्याला...
आपले स्वामी बोलतात.. “ काय रे !! आमचे सव्वा रुपयाचे पेढे कुठे आहे.. अरे आम्हाला दिलेला शब्द विसरलास का ? ”
स्वामी लीलाआपल्या स्वामी महाराज चराचरात आहेत.. स्वामी हे खूप मोठी शक्ती आहेत.. स्वामी प्रत्येकाच्या हृदयात आहेत.. तेथुन ते सतत मार्गदर्शन करत आहेत.. असेच एक ब्राम्हण पोटदुखीच्या दुखण्याने बेजार...
आपले स्वामी बोलतात.. “ आता तू आमची नोकरी कर.. म्हणजे ब्रम्हनिष्ठ होशील.. आणि तुझे हे गाठोडे आम्हाला दे..!! ”
स्वामी लीला अहमदनगर जवळ बांबोरी नावाच्या गावी वामनबुवा नावाचे एक अत्यंत सात्विक वृत्तीचे गृहस्थ रहात होते.. ते दत्तउपासक होते.. त्यांना लहानपणापासून सत्संगाची आवड होती.. बुवा सरकारी नोकरी करत होते.....
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न
