मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन...
ताज्या बातम्या
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी ८ डिसेंबरपर्यंत विशेष सप्ताहाचे आयोजन
मुंबई : माता व बालमृत्यू दरात घट होण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ राज्यातील 11 लाख 6 हजार 400 लाभार्थ्यांनी घेतला असून त्यांच्या थेट बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनेच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीकरीता दि. 8...
महापरिनिर्वाणदिनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ’ या चित्रपटाचे प्रसारण
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त महाराष्ट्र शासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या समाज जीवनावर प्रकाश टाकणारा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर- द अनटोल्ड ट्रुथ' (Dr.Babasaheb Ambedkar -The Untold...
भावना आणि भावनिक बुद्धिमत्ता याचे महत्व सांगणारा इमोशन फेस्ट संपन्न
नाशिक - मदर अर्थ व सिक्स सेकंड्स तर्फे युनिसेफ च्या बालदिन साजरा करण्याचा एक भाग म्हणून, इमोशन फेस्ट या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . भावना आणि भावनिक बुद्धिमत्ता याचे आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे . या समजण्यासाठी विविध ३२ उपक्रम या वेळी...
महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती
पोलीस आयुक्तालय, बृहन्मुंबई – १५६ जागा पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर – ११६ जागा पोलीस आयुक्तालय, नागपूर शहर – ८७ जागा पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई – १०३ जागा पोलीस आयुक्तालय, अमरावती शहर – १९ जागा पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर – २४ जागा पोलीस आयुक्तालय, लोहमार्ग मुंबई – १८...
प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे स्वच्छता पाखवाडा साजरा
प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र नाशिक द्वारा 16.11.2019 ते 30.11.2019 या कालावधीत स्वच्छता पाखवाडा साजरा केल्या बाबत16.11.2019 ते 30.11.2019 या कालावधीत प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे, भारतीय डाक विभाग, नवी दिली यांच्या निर्देशानुसार “स्वच्छता पाखवाडा” साजरा...
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी- छगन भुजबळ
मुंबई/नाशिक,दि.३० नोव्हेंबर:- माजी राज्यमंत्री, व्ही. एन.नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकाराम दिघोळे यांच्या निधनाने जिल्ह्यातील राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याच्या शोक भावना राज्याचे मंत्री छगन...
आरे कारशेडच्या कामांना स्थगिती; आढाव्यानंतर पुढील निर्णय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्य शासनाचा कोणत्याही विकास कामांना विरोध नाही. मात्र, वैभव गमावून विकास कामे होणार नाहीत. त्यामुळे आरेमधील मेट्रोच्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असून या कामाचा पूर्णपणे आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे...
प्रोजेनेसिस फर्टिलिटीमध्ये जन्मलेल्या बालकांसोबत डॉ. मळगांवकरांनी साजरा केला बालदिन
नाशिक : ज्या जोडप्यांना लग्नाच्या अनेक वर्षानंतरही संतती प्राप्ती झालेली नाही अशा जोडप्यांना खात्रीशीर सल्ला व प्रबोधन मिळण्यासाठी सिंगापूर येथे ‘सर्वोत्तम टेस्ट ट्युब बेबी सेंटर’, दुबई येथे वर्ल्ड ग्रेटेस्ट ब्रॅण्ड पुरस्कार व नुकताच सिंगापूरमध्ये फास्टेट ग्रोईंग...
माजी उपमुख्यमंत्री छगनभुजबळ यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने नाशकातसमर्थकांकडून जल्लोष
नाशिक :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबई शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज (दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजी) भुजबळ फार्म कार्यालय नाशिक येथे समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना मिठाई भरवत जल्लोष...
फादर फ्रान्सिस दिब्रिटो म्हणजे तुकारामाची गाथा ख्रिश्चनांच्या पंढरीत पोहोचवणारा माणूस – छगन भुजबळ
पुणे,नाशिक,दि.२८ नोव्हेंबर :- फादर दिब्रिटो व्हॅटकीन येथे गेले असता तेथे अनेक धर्मगुरु होते. त्यावेळी फादर दिब्रिटो यांनी हातात बायबल सोबतच तुकोबाची गाथा देखील घेतली होती. याठिकाणी इतर धर्मांच्या प्रार्थनांबद्दल विचारायचे तेव्हा फादर तुकोबाच्या गाथेविषयी बोलायचे....
राष्ट्रवादी भवनात महात्मा फुले यांना विन्रम अभिवादन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२९ व्या पुण्यतिथीनिमित्ताने राष्ट्रवादी भवन येथे प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारतीय संविधानाला वंदन
मुंबई: भारतीय संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी संविधानाला वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संविधानापुढे नतमस्तक होत संविधानाप्रती आदर व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वोत्कृष्ट...
२६/११ हल्ल्यातील शहिदांना युवक राष्ट्रवादीकडून श्रद्धांजली
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याला आज ११ वर्षं पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गंगापूर रोड वरील शहीद सर्कल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. या...
स्मार्ट शेती काळाची गरज:- विश्वास नागरे- पाटील ; कृषीथॉन युवा प्रगतशील कृषी पुरस्काराचे वितरण
गेल्या काही वर्षांत शेतकरी अनेक नैसर्गिक संकटांशी सामना करत प्रतिकुल परिस्थितीत शेती करत आहेत. मराठवाड्यासारख्या भागात पाण्याअभावी शेतीचे वाळवंट होत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. तर इतर भागांत वेग-वेगळ्या संकटांचा तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी...
बाजारातील सेंद्रिय पिकांच्या मागणीचा विचार करून विषमुक्त शेती केल्यास नक्कीच शेतकर्यांना लाभ होईल
अनेक वर्षांच्या अनुभवानंतरही बहुतांश शेतकरी उत्पादन आणि त्यावर होणार खर्च याचा ताळमेळ साधताना दिसत नाहीत. परिणामी, तोट्यातील शेती करायची कशाला अशा मानसिकतेत अनेकजण वावरताना दिसतात. मात्र, जोपर्यंत आपण शेती ही व्यवसायिक दृष्टीकोणातून करणार नाहीत, तोपर्यंत तोटाच सहन...
शेतकर्यांना आपल्या मालाचा पुरेपुर मोबदला वसूल हवा असेल तर त्यांनी बाजार समित्यांवर विसंबून न राहता, नवीन बाजारपेठांचा शोध घ्यावा
शेतकर्यांनी दर्जेदार पिकांचे उत्पन्न वाढविले आहे. त्याचबरोबर त्यांनी विक्रीचे विविध मार्गही शोधण्याचा प्रयत्न गट विक्री-विपणानातून केलेला आहे. शेतकर्यांना आपल्या मालाचा पुरेपुर मोबदला वसूल हवा असेल तर त्यांनी बाजार समित्यांवर विसंबून न राहता, नवीन बाजारपेठांचा शोध...
पीक नुकसानीची केंद्रिय पथकाकडून पाहणी,केंद्रिय पथकाची अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत आढावा बैठक
-अवकाळी पावसाने झालेल्या पिक नुकसानीची पाहणी केंद्रिय वित्त मंत्रालयातील खर्च विभागाचे सल्लागार दिना नाथ व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र यांच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय येथील मध्यवर्ती सभागृहात नाशिक विभाग व जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. बैठकीत...
भारतीय संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारताची फाळणी झाली. भारत, पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान असे समग्र भारताचे तीन तुकडे झाले. तो भाग पूर्व पाकिस्तानात गेल्यामुळे बाबासाहेबांचे सदस्यत्व बाद झाले. त्यावेळी डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी 30 जून 1947 रोजी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर...
उत्पन्न वाढीसाठी कीटकनाशके, खतांचा अतिवापर शेतीला घातक :-जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मान्यवरांच्या उपस्थितीत कृषीथॉन प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन
नाशिक : प्रतिनिधी नाशिकमधील शेतकरी कृषी क्षेत्रात प्रयोगशील म्हणून ख्यात आहेत. उत्पन्न वाढ आणि निर्यातीत नाशिक जिल्ह्याचे देशात नाव आहे. देशाच्या जीडिपीत शेतीचा वाटा कमी धरला जातो. कारण कृषी उत्पन्नाचा दर बांधावर ठरवला जातो. एक हंगाम खराब नुकसानग्रस्त झाला तर...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न




















