स्वामी लीलास्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असतांना असंख्य लीला करत.. स्वामींच्या लीलांची ख्याती ऐकून असंख्य दु:खी – पिडीत – आर्त – मुमुक्षु स्वामींच्या दर्शनासाठी येत... स्वामी कृपेचा अनुभव घेत आणि अनन्य भक्तीच्या भावनेची शिदोरी घेऊन घरी जात.. ह्यातच डभोई नावच्या गावात...
आध्यात्मिक
आपले स्वामी बोलतात.. “ मूळ पुरुष , वडाचे झाड , दत्तनगर…!!!”
स्वामी लीला स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत होते.. स्वामींच्या लीला ह्या खरोखर अतर्क्य होत्या... अक्कलकोट मध्ये एक सरस्वती नावची सोनारीन स्त्री होती.. तिचे वागणे हे वेडसर असे.. परंतु तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती... कधी कधी ती जनाबाईचे अभंग म्हणून...
आपले स्वामी बोलतात.. “ राम नामाचे महात्म्य जपून खा बरे !! साखरेत पाणी मिसळू नका बरे !!! ”
स्वामी लीला अक्कलकोट नगरीत गुरुतत्व सगुण रुपात अवतरले होते.. अक्कलकोट पवित्र नगरी म्हणजे ह्या परब्रम्हाची पृथ्वीवरील प्रपंचात राहून उच्च आध्यात्मिक जीवन कसे जगावे ह्याची कार्यशाळाच होती.. जो जो स्वामींच्या दरबारात येई.. तो कधीच खाली हात परत गेला नाही.. स्वामींच्या...
आपले स्वामी बोलतात.. “ क्यो, सोनार नही , नही !! ”
स्वामी लीला आपले स्वामी निर्गुण निराकार परमचैतन्य आहे.. अक्कलकोट मध्ये विविध लीला करून स्वामी महाराज ह्याची समज नेहमी आपल्या भक्तांना देत.. असेच एके दिवशी गणपतराव जोशी ह्यांचे घरी स्वामी महाराजांची स्वारी आली.. संध्याकाळची वेळ होती.. सोबत चोळप्पा आणि गोविंदराव टोळ हे...
आपले स्वामी बोलतात.. “ काय रे !! सामान स्टेशनवरच ठेवून आलात का ..?”
स्वामी लीलामुंबई – पुण्याचे स्वतःला सुधारक , प्रगत समजणारे दोन इसम स्वामींचा नाव लौकिक ऐकून अक्कलकोट मध्ये येतात.. चिकित्सक – छलक भाव मनात ठेवून ते रेल्वेने अक्कलकोट येथे येतात.. अक्कलकोट मध्ये आल्यानंतर ज्या ठिकाणी स्वामींची स्वारी होती तेथे हे दोघे येतात.. त्यावेळी...
आपले स्वामी बोलतात.. “ काय गं !! आमच्यावर आळ आणतेस ? तुझ्या पायाजवळच घागर आहे.. आणि थोतांड करून लोकांना रडून दाखवतेस काय !! ”
स्वामी लीला अक्कलकोट मध्ये सावकार विहिरी समोर एक तलाव आहे.. तेथे एक ब्राम्हण स्त्री कपडे धुत होती.. तिने सोबत एक घागर सुद्धा आणलेली होती.. आणि ती घागर तिने बाजूलाच ठेवलेली होती.. त्याच दरम्यान परब्रम्ह स्वामी महाराजांची स्वारी त्याच रस्त्याने पायी चालली होती.....
आपले स्वामी बोलतात.. “ अगं.. बोडकी झालीस तर पोळ्या भाजण्यास उपयोगी पडशील..!! ”
स्वामी लीला आपले स्वामी महाराज अक्कलकोट मध्ये सगुण रुपात असतांना असंख्य लीला करत.. एखादा हताश झालेला असेल.. तो पूर्णपणे खचलेला असेल त्याला स्वामी महाराज मार्गदर्शन करत.. त्याला प्रेरणा देत.. आणि जीवन जगण्याची एक नवी उमेद देत... असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी...
आपले स्वामी बोलतात.. “ अरे..!! किधर जाता , बैठ !! ”
स्वामी लीला आपले स्वामी हे गुरुतत्व आहेत.. ते निर्गुण निराकार आहेत.. आणि आपल्याला हृदयातून सतत मार्गदर्शन करत आहेत.. असेच एकदा अक्कलकोट मध्ये पोस्ट–सुपरीटेडेंट बाबाजी सदोबा हे स्वामींच्या दर्शना साठी आले होते.. त्यांनी अक्कलकोट मध्ये जवळजवळ चार दिवस मुक्काम करून...
आपले स्वामी बोलतात.. “ अरे..! दुसऱ्याचे अनिष्ट चिंतन करतोस..? तु आणि तुझा मुलगा मेला तरी दोष काय..? ”
स्वामी लीला पंढरपुरात खासगीवाल्यांच्या वाड्यात श्री दत्त महाराजांच्या पादुका आहेत.. एक पंढरीनाथ नावाचा ऋग्वेदी ब्राम्हण त्यांची पूजा अर्चा करत.. त्यांचा दोन मुले ,एक कन्या आणि एक धाकटा भाऊ असा परिवार होता... पुढे काही दिवसांनी तो आणि त्याचा धाकटा भाऊ वेगळे झाले.....
आपले स्वामी बोलतात.. “ अरे…!! सप्तशृंगी येथे जावून काय शंख केलात..? परंतु विडा आम्हासच द्यावा लागला आणि पंढरीनाथावरची गंगा आम्हासच घ्यावी लागली..!! ”
स्वामी लीला शके १७९४ म्हणजे इ.स. १८७२ मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वरी सिहंस्थ कुंभमेळा होता.. ह्या कुंभमेळ्यासाठी श्री वामबुवा बडोदेकर, विद्वान ब्रम्हचारीबुवा आदी सेवेकरी गेले होते.. यात्रा करत असतांना तेथून ते जवळच असलेल्या श्री क्षेत्र वणी येथे सप्तशृंगी मातेच्या...
आपले स्वामी बोलतात.. “ तुझे सहस्त्र भोजन झाले बरे.. जा आता.. !! ”
स्वामी लीला स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !!! आपले स्वामी महाराज कल्पवृक्ष आहे.. स्वामी भक्तांच्या मनातील इच्छा जाणून त्याची पूर्तता करत असतात.. असेच एका ब्राम्हणास शेयर मार्केटमध्ये भरपूर नफा होतो.. त्याच्याकडे भरपूर पैसा येतो.. भरपूर पैसा असल्याने सर्व भौतिक...
आपले स्वामी बोलतात.. “ अरे… तुझ्या मनात आहे.. ते आता प्रत्यक्ष पहा !! ”
स्वामी लीला मोहोळ मध्ये एक शिल्पकार होता.. त्याची स्वामीच्या चरणी नितांत श्रद्धा होती.. त्याचा एक नित्य नेम होता.. तो दररोज स्वामींचे दर्शन घेतल्या शिवाय भोजन करत नसत.. हा त्याचा नेम सतत चार महिने सुरु होता.. एके दिवशी तो नित्य नियमाने स्वामींच्या दर्शनासाठी आला.....
आपले स्वामी बोलतात.. “ जगाच्या कल्याणासाठी आम्ही वाटेल तिथे जाऊ…!! ”
स्वामी लीला हैद्राबाद मध्ये श्री कक्कुभाई राजेंद्र जहागीरदार ह्यांची स्वामी चरणी अनन्य भक्ती होती.. त्यांच्या मुलाचे जावळ काढण्याचा कार्यक्रम त्यांनी स्वामींच्या दरबारातच करण्याचा ठरविला होता.. आणि ठरविल्या प्रमाणे जहागीरदार अक्कलकोटमध्ये येतात.. येथे आल्या नंतर...
आपले स्वामी बोलतात.. “ जा…!! ह्या जगात तुम्ही साधु होऊन सर्वांस मान्य व्हाल..!!” अन् श्री देवमामलेदार नाशिक क्षेत्री समाधिस्त झाले..
स्वामी लीलायशवंतराव महादेव भोसेकर हे अत्यंत सात्विक गृहस्थ होते.. ते सरकारी नोकरी करत होते.. एके दिवशी त्यांस स्वप्नात दृष्टांत झाला.. स्वप्नात त्यांस एका संन्यासाने पुजेस शालिग्राम दिला... आणि सांगितले कि “ तुला या शालीग्रामच्या योगाने प्रपंच आणि परमार्थ घडेल.. आणि...
आपले स्वामी बोलतात.. “ जा सर्व बरे होईल..!! ह्या पुढे अशी लबाडी नको करू…!!”
स्वामी लीलाअक्कलकोट मध्ये एकदा माघ गुरुप्रतीपदेच्या दिवशी उत्सव सुरु होता.. त्या वेळेला ब्राम्हण भोजनाचा कार्यक्रम ठरलेला होता... ह्या साठी मल्लू नावाच्या गवळ्याकडुन दुप्पट किंमत देवून दुध विकत घेतले होते.. मल्लू गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी मिसळले.....
आपले स्वामी बोलतात.. “ अगं !! टाक विहिरीत उडी .. आणि घे काढून आपला तांब्या !! ”
स्वामी लीला स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !!! आपले स्वामी महाराज गुरुतत्व आहे.. ते सतत क्षणो क्षणी आपल्याला मार्गदर्शन देत आहेत.. आपल्याला कृतीद्वारे घडवत आहे.. असेच एकदा स्वामी महाराजांची स्वारी अक्कलकोट मध्ये श्री रामचंद्रांच्या विहिरीच्या कठाडयावर बसलेली...
आपले स्वामी बोलतात.. “ हा विडा खा.. आणि आपले काम कर..!!”
स्वामी लीला आपले स्वामी महाराज खूप मोठी शक्ती आहे.. हि अनंत कोटी ब्रम्हांडाला चालवीणारी शक्ती अक्कलकोटमध्ये सगुण रुपात प्रगट झाली होती.. असंख्य दु:खी पीडितांचा उद्धार हि शक्ती करत होती..ह्यातच असेच एकदा एक मुका ब्राम्हण अक्कलकोट नगरीत आला.. स्वामींच्या सामर्थ्याचे...
आपले स्वामी बोलतात.. “ चोळ्या..!! तुझे रीण फिटले रे..!!”
स्वामी लीला आपले स्वामी महाराज कृपेचा सागर आहे.. प्रत्येक जीवमात्रावर स्वामींची कृपा होत आहे.. स्वामी जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रगट झाले.. तेव्हा चोळप्पा नावाच्या भक्ताने स्वामींची अनन्य सेवा केली.. त्यांच्या सेवेत खूप अनन्य भक्तीचा भाव होता.. चोळप्पाची परिस्थिती खुप...
आपले स्वामी बोलतात.. “ काय रे मुर्खा..!! माजलास काय ? पूर्वीचे स्मरण विसरलास वाटत.. !!अरे चढेल तो पडेल.. हा व्यर्थचा पोकळ अभिमान सोडून दे !! ”
स्वामी लीलाआपले स्वामी महाराज प्रेमाचा सागर आहेत.. ज्याला ज्याला स्वामींभक्तीची गोडी लागते.. तो स्वामीमय होउन जातो.. असेच अक्कलकोट मध्ये राजेसाहेबांचा गव्हार नावाचा हत्ती पिसाळला होता.. त्याला महिपालाच्या मंदिराजवळ बांधून ठेवले होते.. तो इतका पिसाळला होता कि...
आपले स्वामी बोलतात.. “ काय रे !! आमचे सव्वा रुपयाचे पेढे कुठे आहे.. अरे आम्हाला दिलेला शब्द विसरलास का ? ”
स्वामी लीलाआपल्या स्वामी महाराज चराचरात आहेत.. स्वामी हे खूप मोठी शक्ती आहेत.. स्वामी प्रत्येकाच्या हृदयात आहेत.. तेथुन ते सतत मार्गदर्शन करत आहेत.. असेच एक ब्राम्हण पोटदुखीच्या दुखण्याने बेजार झालेला होता.. त्याची दत्त महाराजांच्या चरणी दृढ भक्ती होती.. तो नेहमी...
- महापरीक्षा पोर्टलद्वारे तलाठी पदभरती प्रक्रिया 2 ते 26 जुलै कालावधीत
- बालकांशी संबंधित संस्थांना नोंदणी आवश्यक
- व्हिएसटीएफ व युनिसेफ मार्फत रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन मासिक पाळी व्यवस्थापनावर विशेष मोहीम
- शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सर्वांनी कटीबद्ध असावे : कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे
- रोहिले वनक्षेत्रात विभागीय आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण
- “डिजिटल इंडिया” या उपक्रमाच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त क्षेत्रिय डाक प्रशिक्षण केंद्र, उपनगर नाशिक येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
- मनपा शाळेत विद्यार्थी गुणगौरव समारंभ साजरा
- मुंगसरे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न




















